गांधीनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेऊन नीळ लागवडी विरुद्ध चंपारण्य चळवळ सुरु केली. अश्या प्रकारे छोटया ठिणगीचं आगीत झालेल्या रूपांतरामुळे नीळ उत्पादन कायमचं थांबल्या गेलं.
गांधीनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेऊन नीळ लागवडी विरुद्ध चंपारण्य चळवळ सुरु केली. अश्या प्रकारे छोटया ठिणगीचं आगीत झालेल्या रूपांतरामुळे नीळ उत्पादन कायमचं थांबल्या गेलं.